Friday, May 8, 2020

पैशाचा न आटनारा झरा हवा ?



मित्रांनो,

सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी यश व प्रसिद्धीसह, अमर्यादित व न आटनारा पैशाचा झरा हवा आहे?

भारत सरकारचा उल्लेखनीय उपक्रम, विना भांडवलाचा एक असा व्यवसाय...

ज्यामध्ये भारतातील नंबर एक च्या व्यक्तीचे उत्पन्न ३ कोटीपेक्षा जास्त आहे !

ज्यामध्ये ५ वर्षानंतर मनासारखे पेन्शन मिळण्याची संधी आहे !

ज्यामध्ये वेळेच बंधन नाही !

ज्यामध्ये तुमची सर्व स्वप्न साकार करण्याची ताकत आहे !

एलआयसी भारताची सर्वात मोठी जीवन विमा कंपनी, भारताचा अभिमान !

तर चला...

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ( एलआयसी ) भारतातातील सर्वात बलाढ्य संस्थेचा विमा प्रतिनिधी या नात्याने भाग बना आणि आपले सर्व स्वप्न पूर्ण करा.

“ एलआयसी जहा सपने पुरे होते है !”

आपला शुभचिंतक

अशोक सोनकुसळे
विकास अधिकारी भारतीय आयुर्विमा महामंडळ, ठाणे विभाग

No comments:

Post a Comment